प्राचीन भारतीय विद्या

सनातन वैदिक
परंपरा व आशीर्वाद

तुमच्या आयुष्यातील संकटांचे निवारण आणि प्राचीन वैदिक विधींद्वारे करा. अनुभवा दैवी चैतन्य तुमच्याच घरी.

Vedic Guru
25 + वर्षांचा अनुभव
ज्योतिष व वास्तु कन्सल्टिंग

ज्योतिष व वास्तुने
जीवनात बदल घडवा

ग्रहदोष आणि वास्तुदोषांवर शास्त्राधारित अचूक उपाय. सुख-समृद्धी आणि प्रगतीचा नवा मार्ग शोधा.

Astrology Expert

आमच्याबद्दल

सचिन जोशी

पञ्चाङ्ग वास्तु – सचिन जोशी

मानवी जीवनाचा पाया आणि निसर्गाचा संतुलन हे पंचतत्त्वांवर आधारित आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश ही पंचतत्त्वे जीवनात योग्य प्रमाणात संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. पंचतत्त्वांमध्ये कमतरता किंवा अतिरेक झाल्यास जीवनात विविध अडचणी निर्माण होतात.

आपले पंचांग वास्तु असोसिएट्स हे पंचतत्त्व संतुलित करण्यासाठी प्राचीन ग्रंथांच्या आधारे प्रामाणिक प्रयत्न करते. त्या शास्त्रीय मार्गदर्शनाच्या मदतीने आम्ही मानवी जीवन अधिक सकारात्मक, संतुलित आणि समृद्ध बनवण्यासाठी कार्य करतो.

सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ध्येय वास्तुशास्त्र आणि जीवनातील इतर प्रमुख घटक यांचा योग्य समतोल साधणे आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे आहे.

“संकल्पात जायते सिद्धी” — यश हे दृढनिश्चयातूनच जन्माला येते. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुसंवाद, शांती आणि यशाच्या मार्गावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पूर्णपणे समर्पित आहोत.

अधिक वाचा

प्रामाणिक व वैदिक सेवा

आमच्या पूजा सेवा – सचिन जोशी

वास्तुशास्त्र
वास्तु संबंधित अडथळे

|| वास्तुशास्त्र ||

वास्तूची अंतर्गत आणि बाह्य रचना, तसेच त्यामधील स्पंदने यांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. या स्पंदनांमुळे वास्तूमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडून येतो.

अधिक वाचा
वैदिक शास्त्र
आरोग्य व दीर्घायुष्यासाठी

|| वैदिक शास्त्र ||

मनुष्य जन्माचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र हेतू सोबत नित्य ईश्वराची केलेली उपासना किंवा मंत्र जप यामुळे ईश्वरी आशीर्वाद लाभतो.

अधिक वाचा
ज्योतिष शास्त्र
शांती व यशासाठी

|| ज्योतिष शास्त्र ||

जन्म तारखे नुसार आणि जन्म वेळेनुसार तयार होणारी कुंडली जीवनातील सकारात्मक व नकारात्मक परिस्थिती संतुलित करण्यास मदत करते.

अधिक वाचा

अभिप्राय

आमच्यावर विश्वास ठेवणारे
समाधानी ग्राहक

"सचिन गुरुजींनी सुचवलेल्या वास्तु बदलांमुळे आमच्या घरात खूप सकारात्मकता आली आहे. विना तोडफोड केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरले."

अमोल सोनवणे, पुणे

"मुलीच्या लग्नाचे सर्व विधी गुरुजींनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. मंत्रोच्चार आणि विधींचे महत्त्व त्यांनी खूप छान समजावून सांगितले."

सौ. आशालता पाटील, नाशिक

चर्चा करण्यासाठी संपर्क साधा

तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.